Sericulture Farming : रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची ‘ही’ पाच कारणे ?
Sericulture Farming : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीची निवड करण्यास सुरूवात केली आहे. त्यात त्यांना यश मिळण्यास प्रारंभ झाला आहे. यातून जिल्ह्यामध्ये रेशीम लागवडीसाठी (reshim Sheti) शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६४० एकरांवर रेशीम लागवड झाली. आतापर्यंत ८५० एकरांवर रेशीम लागवड करण्यात आली आहे. यावर्षी ४०० एकरांवर लागवड … Read more